स्वातंत्र्यवीर सावरकर व समान नागरी कायदा!

वीर सावरकरांनी मांडलेला... " *समान नागरी कायदा* " वाचकहो ! आतंरराष्ट्रीय राजकारण , देशहित , राष्ट्र संरक्षण याबाबतीत वीर सावरकर यांचे ज्ञान व आकलन काळाच्या खूप पुढे होते , त्यामुळे त्यांचे विचार वाचणे व त्याचा अवलंब ( Follow ) करणे हे आता त्वर्य ( urgent ) झाले आहे . म्हणूनच एका महत्त्वाच्या विषयावर सावरकरांचे विचार काय होते हे पाहणे खूप गरजेचे आहे . हा खालील मसुदा (Draft ) आज आपण ज्याला समान नागरी कायदा तसेच जनसंख्या नियंत्रण कायदा आला पाहिजे असे म्हणत आहोत , त्याच्या काही पावले पुढेच आहे असेच म्हणावे लागेल . यावरून स्वातंत्र्यवीर सावरकरांची दूरदृष्टी , देशाला काय योग्य याबद्दलची अचूक व सूक्ष्म जाण कशी होती हे वाचकांच्या लक्षात येईल . 👇👇 सावरकरांना कसा भारत वा हिंदुस्थान हवा आहे , ते त्यांनी अगदी मुद्देसूद पणे मांडले आहे ते असे - *_सावरकरांचा मसुदा_* १ . जे नागरिक भारताशीस पूर्ण एकनिष्ठ राहतील अशा सर्व नागरिकांना जाती ,पंथ , वंश किंवा धर्म याचा...